बालमजुरीविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी ७ नोव्हेंबरपासून जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. ७ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. यानिमित्त रायगड जिल्ह्यात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हे उपक्रम, बालमजुरी थांबणं का आवश्यक आहे? याविषयी स्मिता काळे यांनी माहिती दिली. स्मिता काळे गेली ३० वर्ष बालमजुरी रोखण्यासाठी काम करत आहेत.
#नवीउमेद #रायगड
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=279664759600339
#नवीउमेद #रायगड
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=279664759600339
No comments:
Post a Comment